पिंपरी चिंचवड़ पुलिस ने 16 गैंगों के 79 गुंडों पर MCOCA के तहत कार्रवाई की
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीतील १६ गुन्हेगारी टोळ्यांतील ७९ गुंडांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियमांतर्गत पोलिसांनी 'मकोका'अंतर्गत कारवाई केलीय. या गुंडांवर पिंपरी चिंचवड, पुणे, सातारा, नांदेड, लातूर या जिल्ह्यांत विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई गेल्या तीन महिन्यात करण्यात आलीय. एवढच नाही तर गंभीर गुन्हे दाखल असलेल्या चौघांना वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध केले आहे.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
एलपीजी गैस संकट से Shirur के होटल डिझेल चूल्हों पर चलने लगे
Shirur, Maharashtra:आमेरिका इराण इजरायल यांच्यात सुरू असलेल्या महायुद्धामुळे भारतातील एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असून सध्या हॉटेल व्यवसायिकांना गॅस मिळत नसल्याने अनेक हॉटेल बंद पडलेत तर काही हॉटेल हे नवीन युक्ती लढवून आपले हॉटेल कसबस सुरू ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत शिरूर मधील हॉटेल व्यवसायीकांनी डिझेल भट्टीचा वापर करून हॉटेल चालवत सुरू ठेवलेय मात्र धुरामुळे त्रास होत असल्याचं आचारी कामगार काम करायला नको म्हणत असल्याचं हॉटेल मालक सांगत आहेत याचाच हॉटेल मधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी0
0
Report
शिरूर वॉटरपार्क में लापरवाही से महिला का अर्धांग क्षतिग्रस्त
Shirur, Maharashtra:शिरूर तालुक्यातील मोराची चिंचोली येथील जय मल्हार कृषी पर्यटन केंद्र वॉटरपार्कमध्ये निष्काळजीपणामुळे गंभीर दुर्घटना घडली आहे. सहलीसाठी आलेल्या महिलेचा वॉटर स्लाइडवर अपघात होऊन तिचे अर्धे शरीर निकामी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी वॉटरपार्क प्रशासनाविरोधात शिरूर पोलीसांचे गुन्हा दाखल करण्यात आला असून करंदी येथील अश्विनी संदीप नप्ते (वय ३७) ही आपल्या कुटुंबासह मोराची चिंचोली येथील जय मल्हार कृषी पर्यटन केंद्र वॉटरपार्कमध्ये सहलीसाठी गेल्या होत्या. वॉटर स्लाइडवरून घसरताना पाण्याची पातळी अत्यंत कमी असल्याने त्या जोरात खाली आपटल्या आणि बेशुद्ध पडल्या. घटना नंतर तातडीची वैद्यकीय सुविधा किंवा रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे नातेवाईकांनी त्यांना खाजगी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले. तपासणीत त्यांच्या पाठीचे चार मणके तुटल्याचे समोर आले असून डॉक्टरांनी त्यांच्या अर्धे शरीर कायमस्वरूपी निकामी झाल्याचे स्पष्ट केले आहे. या गंभीर प्रकारामुळे वॉटरपार्कमधील सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. किरण नप्ते यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात वॉटरपार्कचे मालक व व्यवस्थापकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.0
0
Report
Advertisement
युद्धामुळे आखाती कांद्याचा निर्यात थांबल्याने कांदा दर घटला, शेतकरी संकटात
Shirur, Maharashtra:अमेरिका इराण इजरायल यांच्यात सुरू असलेल्या महायुद्धामुळे आखाती देशातील कांद्याची निर्यात ठप्प झाल्याने राज्यात कांद्याचे बाजारभाव गडगडलेत. कांद्याला सध्या आठ ते दहा रुपये किलोला बाजार भाव मिळतोय, त्यामुळे केलेला खर्च ही निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलेय. दुसरीकडे अवकाळीच्या संकटाने मोठ्या प्रमाणात कांद्याचं नुकसान झालेय, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रृ आलेत. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...0
0
Report
वाकड़ में अवैध झोपड़ियों के कारण रस्ता चौड़ाई के लिए महापालिका ने बुलडोजर चलाया
Pimpri-Chinchwad, Maharashtra:वाकड मध्ये रस्ता रुंदीकरणासाठी अनधिकृत झोपड्यांवर महापालिकेचे बुलडोजर...! दत्त मंदिर रोडवर महापालिकेने ही कारवाई केली.. रस्ता रुंदीकरणासाठी अडथळा ठरणाऱ्या झोपडपट्ट्यांवर महापालिकेन बुलडोजर चालवला. वाकड परिसरातील दत्त मंदिर रोडवरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महापालिका 45 मीटर रुंदीचा रस्ता करणार आहे. मात्र हा रस्ता रुंदीकरण करण्यासाठी म्हातोबानगर झोपडपट्टीतील काही झोपडपट्ट्या अडथळा ठरत होत्या. त्या झोपडपट्ट्यातील नागरिकांचे पुनर्वसन महापालिका करणार आहे...!0
0
Report
बारामती विधानसभा उपचुनाव: 53 वैध, 15 रद्द; मैदान में कितने उमेदवार बचे?
Pune, Maharashtra:बारामती विधानसभा पोटनिवडणूक: छाननीअंती ५३ अर्ज वैध, १५ उमेदवारांचे अर्ज बाद बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया आज पार पडली. या निवडणुकीसाठी ५५ उमेदवारांनी एकूण ६८ अर्ज दाखल केले होते. यापैकी ५३ अर्ज वैध ठरवण्यात आले असून, तांत्रिक त्रुटी आणि अपूर्ण माहितीमुळे १५ अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यापैकी १३ अर्ज दुहेरी असल्याने बाद करावे लागले तर २ उमेदवारांचे अर्ज सूटींमुळे बाद ठरले. या प्रक्रियेनंतर आता निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट झाले असून, अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर मैदानात किती उमेदवार उरतात,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक प्रशासनाने पारदर्शकपणे ही छाननी प्रक्रिया राबवली असल्याचे स्पष्ट केले आहे...0
0
Report
Advertisement
पुणे पुलिस ने AI-सहायता से एफआईआर दर्ज करने की प्रक्रिया को 20 मिनट में संभव बनाया
Pune, Maharashtra:Pune cp 121 एफआयआर नोंदणीसाठी पुणे पोलिसांनी आता एआय तंञाची मदत घेण्याचं ठरवलंय त्यासाठी स्वतन्त्र सॉफ्टवेयर देखील विकसित केलं गेलं...पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी झी 24 तासला ही माहिती दिली...सध्या प्रायोगिक तत्वावर बानेर आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हे सॉप्टवेअर वापरलं जात असून नंतर राज्यभरात त्याचा वापर सुरू होईल...व्हाईस टायपिंग स्वरूपाच्या या स्पॉप्टवेअरमध्ये एफआयआर मधील गुन्ह्याची कलमं देखील आपोआप सिलेक्ट होतात, त्यामुळे जिथे यापूर्वी एक एफआयआर नोंदवून घ्यायला किमान 2-3 तास लागायचे तिथे अवघ्या 15 ते 20 मिनिटात एफआयआर नोंदवली जाणार हे त्यामुळे ठाणे अंमलदार आणि तक्रारदाराची ही वेळेची प्रचंड बचत होणार आहे....असंही पोलीस आयुक्त म्हणाले दरम्यान, पुणे शहराला ड्रग्ज मुक्त करण्यासाठी पुणे पोलिसांनी नुकतीच ड्रग्ज पेडलरची ओळख परेड केलीय तसंच पाण टपऱ्यांवर ड्रग्ज विक्री करणाऱ्यांना जेरबंद केलंय...पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली...त्यांच्याशी आम्ही केलेली ही exclusive बातचीत...0
0
Report
भीमाशंकर मंदिर 31 मई 2026 तक बंद, विकास कार्यों के कारण
Shirur, Maharashtra:भीमाशंकर मंदिर दर्शन ३१ मेपर्यंत बंद; विकास कामांना वेग भीमाशंकर मंदिर बंद ला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली असुन पुढील ३१ मे पर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी घेतलाय बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेले भीमाशंकर मंदिरात सुरू असलेल्या सभामंडप व परिसर विकास कामांमुळे, तसेच कुंभमेळा पार्श्वभूमीवर वाढणारी गर्दी आणि सुरक्षिततेचा विचार करून ९ एप्रिल ते ३१ मे २०२६ दरम्यान मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यापूर्वीही मंदिर तीन महिन्यांपासून बंद होते, आणि आता पुन्हा पावणे दोन महिने बंद राहणार असून पावसाळ्यापूर्वी मंदिर खुले करण्याचा प्रयत्न राहणार है.0
0
Report
शिरूर में 11 माह के बच्चे की हत्या: माँ पर आरोप बनाम न्याय की कसौटी
Shirur, Maharashtra:आईच्या कुशीत बाळ स्वतःला सर्वात सुरक्षित समजतं... पण पुण्याच्या शिरूरमध्ये याच नात्याला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. ज्या मातेने नऊ महिने श्वास दिला, त्याच मातेने स्वतःच्या सुखासाठी पोटच्या ११ महिन्यांच्या लेकराचा श्वास रोखलाय. तिसऱ्या लग्नात अडथळा ठरतोय म्हणून एका निर्दयी मातेने आपल्या पोटच्या गोळ्याचा काटा काढलाय. माणुसकीला काळीमा फासणाय्रा या घटनेचा हा स्पेशल रिपोर्ट. तो अवघा ११ महिन्याचा होता... त्याला नीट रांगताही येत नव्हतं. त्याचं जग, त्याचा आधार फक्त त्याची आई 'पूजा' होती. पण त्याला काय ठाऊक, ज्या हातांनी त्याला पाळण्यात थोपटलं, तेच हात एक दिवस त्याचा गळा घोटतील. शिरूर तालुक्यातील भांबर्डे गावात घडलेल्या या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय. निष्पाप यश पवार या चिमुकल्याचा गुन्हा एवढाच होता की, तो आपल्या आईच्या तिसऱ्या लग्नाच्या स्वप्नात 'अडथळा' ठरत होता. पूजा पवार... नावात ममता असली तरी कृत्य एखाद्या राक्षसालाही लाजवेल असं. कोकणातून फिरून आल्यावर यश रडत होता, म्हणून या मातेचं पित्त खवळलं. मनात विकृत विचार आला की, 'हा मुलगा सोबत असेल तर तिसरं लग्न कसं होणार?' आणि याच विचारातून तिने रक्ताच्या नात्याचा बळी देण्याचं ठरवलं. यशचं डोकं घरासमोरच्या सिमेंटच्या ओट्यावर तिने इतक्या जोरात आपटलं की त्या कोवळ्या जीवाचा टाहो तिथेच कायमचा शांत झाला. क्रूरतेचा कळस म्हणजे हत्या केल्यानंतरही ही पाषाणहृदयी माता डगमगली नाही. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पोटच्या गोळ्याला पाहूनही तिचं काळीज हललं नाही. उलट, एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे तिने पुराव्यांची विल्हेवाट लावली. रक्ताचे डाग धुवून काढले, यशचा मृतदेह कपड्यांच्या बॅगेत कोंबला आणि ती बॅग पाण्यात बुडावी म्हणून त्यात जड दगड भरले. त्यानंतर तो मृतदेह विहिरीत फेकून देऊन तिने मुलाच्या बेपत्ता होण्याचा बनाव रचला. आज भांबर्डे गाव सुन्न आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी या नराधम मातेला बेड्या ठोकल्याात. पण समाजात एकच चर्चा आहे... कलीयुग म्हणतात ते हेच का? स्वतःच्या क्षणिक सुखासाठी एका मातेचं काळीज इतकं कठोर कसं होऊ शकणं? कायद्याच्या न्यायालयात तिला शिक्षा होईलच, पण माणुसकीच्या न्यायालयात या मातेला कधीच माफी मिळणार नाही. आई म्हणजे माया, आई म्हणजे ममता... पण शिरूरच्या या घटनेने या पवित्र शब्दांनाच तडा दिलाय. ११ महिन्यांच्या यशच्या मृत्यूने केवळ एका कुटुंबाचा नाही, तर संपूर्ण माणुसकीचा पराभव झालाय.0
0
Report
Advertisement
पिंपरी चिंचवड़ के लघु उद्योगों पर मजदूर कमी और युद्ध के असर से संकट
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड़ उद्योग नगरी में लगभग आठ हजार छोटे और सूक्ष्म उद्योगों को मजदूरों की कमी के कारण भारी समस्याओं का सामना करना पड़ रहा है। मजदूरों की कमी के कारण शहर में बड़े कंपनियों के साथ-साथ लघु उद्योगों पर असर डाला है; कई प्रवासी मजदूर अपने गांव लौट गए हैं जिससे उत्पादन में कमी आई है और कुछ जगह एक ही शिफ्ट चल रही है, जिससे आय घट रही है। गैस की किल्लत और इसकी बढ़ी हुई कीमतों के बावजूद लोग गैस सिलेंडर उपलब्धता के सहारे काम चलाने का प्रयास कर रहे हैं, जबकि लॉकडाउन की अफवाहें भी उद्योगों के लिए चिंता का कारण बनी हैं। कोरोना के समय पिंपरी चिंचवड़ के लघु उद्यम बुरी तरह प्रभावित हुए थे, अब युद्ध के चलते फिर संकट की आशंका है, जो कुछ महीनों तक बना रहने पर लघु उद्योगों को और जोखिम में डाल सकता है।0
0
Report
पिंपरी-चिंचवड़ में गैस संकट से उद्योगों में शिफ्ट घटाने की तैयारी
Pimpri-Chinchwad, Maharashtra:गैस टंचाई और लॉकडाउन के भय से पिंपरी चिंचवड़ के एमआईडीसी क्षेत्र में काम कर रहे प्रवासी मजदूर वापस जाने लगे हैं. इससे उद्योगों में शिफ्ट घटाने का निर्णय उद्यमियों को लेना पड़ रहा है. आय में कमी और मांग में गिरावट इनके लिए एक और संकट है. इसी संदर्भ में लघु उद्यमी संघ के निसार सुतार से हमारे प्रतिनिधि कैलास पुरी ने बातचीत की.0
0
Report
रांजणगाव में 11 महीने के बच्चे की हत्या, माँ ने कबूल किया
Shirur, Maharashtra:शिरूर तालुक्यातील भांबर्डे गावात अकरा महिने वयाच्या आपल्या पोटच्या पोराचा सिमेंट ओट्यावर आपटून त्याच्या आईनेच जीव घेतल्याची धक्कादायक घटना घडली असून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने सदर महिलेले कापडाच्या बॅगमध्ये दगड व आपल्या मुलाचा मृतदेह ठेवून बॅग विहिरीमध्ये टाकून दिली होती. मात्र पोलिसी खाक्याने ही सर्व बाब उघड झाली असून आरोपी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिरूर तालुक्यातील भांबर्डे गावाचे रहिवासी रवींद्र अशोक पवार यांनी रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात आपल्या अकरा महिने वयाच्या मुलाचा मृत्यूची तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फिर्यादी रवींद्र पवार यांची पत्नी पूजा रवींद्र पवार यांची कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली देताना दुसरे लग्न करण्याचा विचार आपल्या डोक्यात असून मुल सोबत असेल तर दुसरे लग्न करता येणार नाही या उद्देशाने स्वतःच्या मुलाचाच जीव घेतल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतल्य असून पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
Advertisement
युद्ध कारण भारत अंगूर किसानों की कमाई गिर गई, नारायणगाव में कीमतें गिरने लगीं
Barav, Maharashtra:अमेरिका इराण इजरायल यांच्यात सुरू असलेल्या महायुद्धाचा परिणाम भारतातील शेती उद्योगावर झाला असून आखादी देशातील शेतीमालाची निर्यात ठप्प झाल्याने द्राक्षाच्या किंमती गडगडल्यात. द्राक्षच हब असलेल्या नारायणगाव मध्ये याचा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असून निर्यात थांबल्याने द्राक्षाला पाहिजे तो बाजार भाव मिळत नसल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्यात. याचाच द्राक्ष बागेतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी.0
0
Report
चाकण में नकली नोटों से कार खरीदने वाला गिरोह गिरफ्तार; 42 लाख जाली नोट जब्त
Chakan, Maharashtra:बनावट नोटांनी कार खरेदी; चाकणमध्ये टोळी अटकेत, ४२ लाखांची बनावट रोकड जप्त पुण्याच्या चाकणमध्ये बारामतीहून कार विक्रीसाठी आलेल्या व्यक्तीची बनावट नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या टोळीला चाकण पोलिसांनी अटक केली आहे. कार विक्रीनंतर दिलेल्या पैशांच्या बंडलमध्ये वर-खाली खऱ्या आणि मधोमध बनावट नोटा ठेवून फसवणूक करण्यात आली. प्रकार लक्षात येताच चाकण पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींना अटक केली. या कारवाईत ४२ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून गणेश ठाकरे आणि समीर महल्ले यांच्यासह कार व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.0
0
Report
आंबेगाव में घर धधक उठा: दस-पंद्रह बकरियाँ समेत खेत मजदूर का परिवार उजाड़
Ambegaon, Maharashtra:आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी में राहुल खंडागळे नामक खेत मजदूर के घर में अचानक आग लग गई; घर का सारा सामान तथा दस से पंद्रह बकरियाँ आग में जलने से मर गईं, जिससे खंडागळे परिवार को बड़ा नुकसान हुआ. आग के कारण अभी अस्पष्ट हैं और घर के सभी सामान जलकर खाक हो जाने और गौण प्राणियों की मौत से परिवार उजड़ गया.0
0
Report
Advertisement
